नवी मुंबई: वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ बाजारात गुरुवारी मोठ्या प्रमाणात आवक वाढली. मात्र ही आवक वाढल्याने फळ बाजाराबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे परिसरात दुपारपर्यंत वाहतूक कोंडी दिसून आली. सध्या उन्हाचा पारा चढत असल्याने रसदार फळांची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे एपीएमसी फळ बाजारात कलिंगड, टरबूज, पपई...
महापालिकेचा थकबाकीदारांना दणका ठाणे : भिवंडी महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास वारंवार मुदत देऊनही असमर्थता दाखविणाऱ्या ४५ थकबाकीदारांच्या मालमत्ता प्रशासनाने जप्त केल्या आहेत. या कारवाईनंतरही थकबाकीदार मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी पुढे...
ठाणे महापालिकेच्या ४२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती ठाणे : ठाणे महापालिकेच्या ४२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून पदोन्नती देण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन सहयोगी प्राध्यापक,२१ फिल्डवर्कर, चार उपकार्यालयीन अधीक्षक, चार कनिष्ठ अभियंता,...
भिवंडी : तब्बल ७० वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आभार मानले...
कल्याण : डोंबिवलीची जलपरी म्हणून नावलौकिक मिळवलेली सुखजित कौर हिने सलग 14 तास पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर कोरला. 15 ऑगस्ट 2014 रोजी स्मिता काटवे यांनी तयार केलेला 12 तासांचा...
जागतिकीकरण आणि जोडीला झालेली माहिती तंत्रज्ञानाची चक्रावून सोडणारी प्रगती यामुळे मानवाच्या जाणिवांना व्यक्त होणे सुलभ झाले आहे. साध्या मोबाईलपासून उपग्रहांच्या मदतीने सारे विश्व हाताच्या पंज्यात मावू लागले आहे. अशा...