तुमचे महाराष्ट्रात सहर्ष स्वागत आहे. आता एकदा का स्वागत केले की पाहुण्यांचे सर्व वेडेचाळे, त्यांच्या लहरी, त्यांची बेशिस्त, अरेरावी असे सर्वकाही स्वीकारायला हवे. त्यांच्या या सवयींना मोडता घालण्याची असहिष्णुता...
संपादकीय
मागील आठवड्यातील दोन बातम्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. एक होती सिद्धांत सार्थक या जेमतेम विशीतल्या तरुणाची. झारखंडचा रहिवासी असणाऱ्या सिद्धांतने ’नीट’ परीक्षेतील घोटाळ्यातील एक-एक पदर उलगडत आपली परीक्षा व्यवस्था...
एकीकडे राजकीय बातम्यांचा भडिमार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, कमालीचा दांभिकपणा, बेसुमार खोटारडेपणा आणि आंदोलनांची न संपणारी खुमखुमी यांनी राजकीय अवकाश पूर्णपणे काळवंडून गेले असताना शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात एका शिबिरास भेट...
अठरा वर्षांपूर्वी रेल्वे भरती प्रकरणात झालेल्या आंदोलनाप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. यामुळे राज ठाकरे यांना तर दिलासा मिळाला आहेच, पण त्याचबरोबर अशा प्रकारची आंदोलने भविष्यात...
‘घर जळाल्यावर बोंब अन् नाटक संपल्यावर सोंग‘ ही म्हण ठाणे महापालिकेच्या कार्यपद्धतीचे समर्पक वर्णन करील, असे गुरुवारी पहाटे लागलेल्या गावदेवी मंडईच्या अग्निप्रलयाबाबत म्हणता येऊ शकेल. अनधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यात...
पावसाळा जवळ येऊ लागला की ठाणे महापालिका तीन मुद्यांवरुन खडबडून जागी होत असते. एक-अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याची लगबग, दोन-नालेसफाई आणि तीन धोकादायक इमारतींचा पुनर्विकास. यापैकी तिसऱ्या प्रश्नाची व्याप्ती...