तुमचे महाराष्ट्रात सहर्ष स्वागत आहे. आता एकदा का स्वागत केले की पाहुण्यांचे सर्व वेडेचाळे, त्यांच्या लहरी, त्यांची बेशिस्त, अरेरावी असे सर्वकाही स्वीकारायला हवे. त्यांच्या या सवयींना मोडता घालण्याची असहिष्णुता...
अग्रलेख
अठरा वर्षांपूर्वी रेल्वे भरती प्रकरणात झालेल्या आंदोलनाप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. यामुळे राज ठाकरे यांना तर दिलासा मिळाला आहेच, पण त्याचबरोबर अशा प्रकारची आंदोलने भविष्यात...
‘घर जळाल्यावर बोंब अन् नाटक संपल्यावर सोंग‘ ही म्हण ठाणे महापालिकेच्या कार्यपद्धतीचे समर्पक वर्णन करील, असे गुरुवारी पहाटे लागलेल्या गावदेवी मंडईच्या अग्निप्रलयाबाबत म्हणता येऊ शकेल. अनधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यात...
पावसाळा जवळ येऊ लागला की ठाणे महापालिका तीन मुद्यांवरुन खडबडून जागी होत असते. एक-अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याची लगबग, दोन-नालेसफाई आणि तीन धोकादायक इमारतींचा पुनर्विकास. यापैकी तिसऱ्या प्रश्नाची व्याप्ती...
सत्तेवर मोठ्या पदावर विराजमान मंडळी त्यांच्या अधिकाराचा स्वार्थासाठी वापर करण्याची रीत नवीन नाही. किंबहुना पदावर राहून त्याचा लाभ घेतला नाही असे उदाहरण नित्याची बाब आहे. उलटपक्षी लाभ घेण्यासाठीच या...
सहिष्णुता हे परिपक्वतेचे लक्षण आहे. भावनांवर नियंत्रण असणे हे विवेकबुद्धीचे लक्षण मानले जाते. वरील चार गुणांचे आचरण झाले तर सुसंस्कृत समाजाची निर्मिती होते. अशी व्यवस्था असावी यासाठी लोकशाहीचे चार...