जिल्हा ठाणे

फेरीवाले हटवण्यासाठी १५ दिवस; अन्यथा सोळावा दिवस मनसेचा

अंबरनाथ नगरपालिकेला दिला इशारा अंबरनाथ: येत्या १५ दिवसांत अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाल्यांपासून मुक्त करावा अन्यथा १६ वा दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल. कायदा हाती घेऊन फेरीवाल्यांपासून स्टेशन परिसर मुक्त करून दाखवेल, असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली...
जिल्हा ठाणे

ठेकेदार-अधिकाऱ्यांचे नालेसफाईत ‘हात ओले’

भाजपने नाले सफाईचे पितळ पाडले उघडे ठाणे: शहरातील नालेसफाई ७० टक्के पूर्ण झाल्याचा ठाणे महापालिकेचा दावा खोटा ठरला असून आज भाजपने केलेल्या नाले पाहणी दौऱ्यात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची हाथ...
जिल्हा ठाणे

महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला; पोलिस कर्मचारी जखमी

मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल ठाणे : वीजचोरी शोध मोहिमेवर असलेल्या महावितरणच्या भरारी पथकावर डोंबिवली नजिकच्या खोणीगाव येथे बुधवार २४ मे रोजी दुपारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पथकातील एक...
जिल्हा ठाणे

धोकादायक इमारती पाडण्यासाठी पालिकेने केली पाच कोटींची वसुली

ठाणे : शहरातील अनधिकृत, धोकादायक, अतिधोकादायक इमारती पाडण्यासाठी ठाणे महापालिकेने यावर्षी तब्बल पाच कोटींची वसुली केली आहे. दरवर्षी ही वसुली केवळ दीड कोटींच्या घरात असते. ठाणे महापालिका क्षेत्रात ७४...
जिल्हा ठाणे

बेकायदा हुक्का पार्लरवर धाडी कोण टाकणार?

आमदारांचे पथक सज्ज, पोलिसांनीही थोपटले दंड ठाणे: ठाणे शहरातील तरुण पिढी उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या बेकायदेशीर हुक्का पार्लरविरोधात आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांचे पथक सज्ज केल्याचे वृत्त पसरताच ठाणे पोलीस...
जिल्हा मुंबई

उद्यापासून एमआयडीसी भागात २४ तास पाणी बंद राहणार

नवी मुंबई: राज्य शासनाच्या पाट बंधारे विभागाने दिलेल्या सुचनेनुसार महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ विभागाच्या बारवी धरणातील पाणी पुरवठा शुक्रवार २६ मे रोजी दुपारी १२ ते शनिवार २७ मे दुपारी १२...