मतदारांमुळेच सिद्धांतहीन राजकारण होते, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत, जे मतदार विचारपूर्वक हक्क बजावतात त्यांच्यासाठी अन्यायकारक ठरू शकते. त्यांचे हे निरीक्षण सरसकट सर्वच मतदारांना लागू करता येणार नाही, कारण मतदार घडणे वा बिघडणे हे सर्वस्वी आजच्या व्यवस्थेवर अवलंबून आहे. जिथे राजकारणाचा दर्जा झपाट्याने कोसळू लागला आहे, जातीपातीबाबत पक्षपातीपणा...
संपादकीय
मुंबई महानगर क्षेत्रातील महापौरांचे औपचारिक पदग्रहण झाले असून त्या अर्थाने अनेक वर्षांनी लोकाभिमुख कारभारास सुरुवात झाली आहे. महानगर क्षेत्रातील प्रथम नागरिक होण्याचा मान महिलांना मिळाला असून महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला पुष्टी...
महापौरपदावरील व्यक्तीला कार्यकारी अधिकार नसले तरी शहराची प्रतिमा उंचावण्याचे काम ती जरूर करू शकते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभा महापौरांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याने सभागृहातील चर्चा आणि त्यानंतर होणारे निर्णय यांच्याशी महापौरांचा...
राजकारण इतके भावनाशून्य असते का, की ज्या कुटुंबावर आकस्मिक दु:खाची कुऱ्हाड कोसळली आहे, त्या कुटुंबाला सावरण्यासाठी काही क्षणही दिले जाऊ नयेत? माध्यमांमुळे मानवी जीवनातील दु:खाचे प्रसंगही अलिकडे ’इव्हेंट’ होऊ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आज सुरू होत आहे. त्याचा राजकीय लाभ घेण्याची चर्चा रंगात आली आहे. बाळासाहेब हेच एकमेव ब्रॅण्ड होते असे सांगणारा भाजपा मुंबईचे महापौरपद बाळासाहेबांच्या...
भय इथे संपत नाही, या धर्तीवर नाट्य इथे संपत नाही, असे म्हणण्याची वेळ महाराष्ट्रातील राजकारण पाहून आली आहे. सत्तेची साधीसुधी गणिते कशी किचकट केली जातात आणि ती तशी का...