राजकारणातील घराणेशाहीबद्दल जनमानसात नापसंती असली तरी व्यक्तीपुजेचे उपजत संस्कार असणारे बहुसंख्य भारतीय निवडणुकीत मतदान करताना डोक्यापेक्षा हृदयाचाच वापर करतात. अन्यथा नेत्यांची मुले, सुना, जावई, नातवंडे, वगैरे निवडून येणे अशक्य होते. राजकीय घराण्यातील किमान १८ जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे घराणेशाहीविरुद्ध भाजपा नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेत तथ्य नव्हते असेच म्हणावे लागेल. मंत्रिमंडळातील...
अग्रलेख
आघाडी सरकार चालवण्याचा नरेंद्र मोदी यांना अनुभव नसल्यामुळे ते नव्या सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या घटक पक्षांशी कसे जुळवून घेतील याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार...
निकाल लागून 24 तासही उलटत नाहीत तो भाजपाने सरकार स्थापनेची तयारी सुरु केली आहे. तेलगू देशमचे १६ तर जदयुचे १३ खासदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामावते झाले तर बहुमतासाठी लागणारा...
माझे मत देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, हा विचार मनात रुजवला तर लोकशाहीने दिलेल्या या महत्वपूर्ण हक्काला कोणीही जबाबदार नागरिक वाया जाऊ देणार नाही. निवडणूक म्हटले की राजकारण येणे...
ठाणे आणि कल्याण मतदारसंघांवर महाराष्ट्राचे विशेष लक्ष राहणार हे गृहीत धरले होतेच आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा या दोनपैकी एका ठिकाणी होणे स्वाभाविक होते. मोदींच्या सभेचा धुरळा खाली...
तसे पाहिले गेले तर हा शब्द एक तर नेत्यांनी उच्चारुही नये, कारण त्याला त्यांच्या शब्दाकोषात तर जागा नाहीच, परंतु आजच्या राजकीय परिभाषेत तो केव्हाच हद्दपार झाला आहे. नीतीमत्ता-हा तो...