विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या वेळी महाआघाडीने दाखवलेल्या चमकदार कामगिरीची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता बंडखोरीमुळे कमी दिसते. तेव्हा एकत्र राहिलेल्या आघाडीच्या उमेदवारांना एकगठ्ठा सर्व घटक पक्षांनी मतदान केले होते. असे यंदा होणे महाआघाडीलाच काय महायुतीलाही कठीण आहे. त्यामुळे मतदार एकाच पर्यायाला निर्णायक कौल देतील असे वाटत नाही. मते विखुरली जातील आणि या निवडणुकीत...
अग्रलेख
मुंबईतील खाजगी वाहनांची संख्या शहराच्या क्षमतेच्या तिप्पट झाली आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. 2023-24 ची आकडेवारी सादर करताना जी माहितीपुढे आली आहे ती थक्क करणारी...
शिवसेना पदाधिकारी मिलिन्द रघुनाथ मोरे यांचा आकस्मिक मृत्यू ज्या परिस्थितीत झाला ती लक्षात घेता महाराष्ट्राचे समाजजीवन किती विस्कळित आणि आक्रस्ताळी झाले आहे याचा प्रत्यय येतो. वर्तमानपत्र कार्यालयात आणि वृत्तवाहिन्यांच्या...
ज्या देशात क्रिकेट हा धर्म आहे आणि ‘क्रिकेटपटू हे देवासमान आहेत, त्याच देवांपैकी एकाचा आज आहे 75वा वाढदिवस. हो, आपल्या सर्वांचा लाडका क्रिकेटपटू सुनील गावस्कर त्यांचा डायमंड ज्युबिली वाढदिवस...
राजकारणातील घराणेशाहीबद्दल जनमानसात नापसंती असली तरी व्यक्तीपुजेचे उपजत संस्कार असणारे बहुसंख्य भारतीय निवडणुकीत मतदान करताना डोक्यापेक्षा हृदयाचाच वापर करतात. अन्यथा नेत्यांची मुले, सुना, जावई, नातवंडे, वगैरे निवडून येणे अशक्य...
आघाडी सरकार चालवण्याचा नरेंद्र मोदी यांना अनुभव नसल्यामुळे ते नव्या सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या घटक पक्षांशी कसे जुळवून घेतील याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार...