टोलेजंग इमारती ही शहरांची ओळख बनत चालली आहे. या उंच इमारती जणू देशाच्या प्रगतीच्या आलेखाचे प्रतिकात्मक रुप आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. जमिनीची कमतरता आणि शहरीकरणाचा वेग यामुळे वाढत्या मागणीला सामावून घेण्यासाठी नियोजनकर्ते चटई-क्षेत्र निर्देशांकाची चौकट सैल करू लागले आणि मग आकाशाला भिडण्यासाठी जणू एकच स्पर्धा सुरू...
अग्रलेख
क्रिकेट विश्वाला गेल्या काही वर्षांपासून बेटिंगचे ग्रहण लागले आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांचे (गैर)व्यवहार होत असतात. विशेष म्हणजे बेटिंग हे कायद्याने गुन्हा समजले जात असले तरी त्याचे दर, लाभांश वगैरे...
देशातील जवळपास प्रत्येक तिसरा शालेय विद्यार्थी खासगी शिकवणी घेत असून त्याचे प्रमाण शहरी भागात अधिक असल्याची आकडेवारी सरकारच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मॉड्युलर सर्व्हे (सीएमएस)ने जाहीर केली आहे. यामुळे देशातील शिक्षणाच्या स्थितीबद्दल...
सुवर्ण महोत्सव थाटात साजरा करुन आम्ही ५१व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या भव्य कार्यक्रमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. ‘ठाणेवैभव’वर निर्व्याज आणि नि:स्पृह प्रेम करणाऱ्या आमच्या हितचिंतकांनी...
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे देशभरात चिंता व्यक्त होत आहे. मृत प्रवाशांच्या मन हेलावणाऱ्या कथा ऐकून सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहे. या अपघातामागचे नेमके कारण काय...
अपघात सांगून येत नसतात, त्यामुळेच तर त्यांना आपण अपघात म्हणत असतो. अशा दुर्घटनांना ‘जर-तर’च्या फुटपट्टींनी मोजता येत नसते, कारण प्रत्येक अपघात वेगळ्या परिस्थितीत होत असतात. त्यात काही साम्यस्थळे आढळली तरी...