अठरा वर्षांपूर्वी रेल्वे भरती प्रकरणात झालेल्या आंदोलनाप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. यामुळे राज ठाकरे यांना तर दिलासा मिळाला आहेच, पण त्याचबरोबर अशा प्रकारची आंदोलने भविष्यात...
संपादकीय
‘घर जळाल्यावर बोंब अन् नाटक संपल्यावर सोंग‘ ही म्हण ठाणे महापालिकेच्या कार्यपद्धतीचे समर्पक वर्णन करील, असे गुरुवारी पहाटे लागलेल्या गावदेवी मंडईच्या अग्निप्रलयाबाबत म्हणता येऊ शकेल. अनधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यात...
पावसाळा जवळ येऊ लागला की ठाणे महापालिका तीन मुद्यांवरुन खडबडून जागी होत असते. एक-अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याची लगबग, दोन-नालेसफाई आणि तीन धोकादायक इमारतींचा पुनर्विकास. यापैकी तिसऱ्या प्रश्नाची व्याप्ती...
मतमोजणी केंद्रातून बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जींना माध्यमवाल्यांनी घेरले आणि आधीच पक्षाच्या आणि मग स्वत:च्या पराभवामुळे त्रस्त झालेल्या या एकेकाळी झुंजार नेत्यासमवेत दोन-चार कार्यकर्तेच काय ते सोबत राहिले होते. हा...
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी अलिकडेच विश्वविख्यात हार्वर्ड विद्यापीठातून ‘इन्क्लुसिव्ह ग्रोथ’ अर्थात ‘सर्वसमावेशक विकास’ या विषयाचे आठवडाभराचे प्रशिक्षण घेतले. लोकप्रतिनिधींनी आपल्या कर्तव्याला ज्ञानाची जोड देणे केव्हाही स्वागतार्ह...
एखादी सुविधा अथवा अधिकार जेव्हा अचानक काढून घेतला जातो, तेव्हा त्याचे महत्त्व लक्षात येतेे. तोवर या अधिकारांकडे आपण फारसे लक्ष देत नाही. तोटी उघडताच धो-धो पाणी मिळण्याची सोय, उद्या...