भिवंडी इमारत दुर्घटनेची कळवा आणि विटाव्यात पुनरावृत्तीची भीती ठाणे: कळवा खाडी आणि विटावा खाडीतील चाळींवर कर्तव्यतत्पर प्रभाग समिती प्रशासन वेळोवेळी तोडक कारवाई करीत आहे, मात्र कळवा, विटावा आणि खारीगावमधील अनधिकृत इमारतींना उघड उघड पाठीशी घातले जात असून भिवंडीतील इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे पावसाळ्यात होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे....
जिल्हा
भिवंडी : भिवंडीत लाहोटी कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या किन्नारगुरूची त्यांच्या शिष्यासमोर हत्या केल्याची घटना सोमवार १ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने शहरातील कल्याणरोड़ येथील लाहोटी कंपाउंड या परिसरात...
व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला कल्याण: कल्याण पूर्वेतील एका ३१ वर्षाच्या व्यावसायिकावर तलवार, मोठ्या सुऱ्याने हल्ला करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार हल्लेखोरांनी व्यावसायिकाला ‘तू कोणत्याही पोलीस चौकीत जा,...
ठाणे: ४७ व्या ठाणेवैभव करंडक आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ‘क’ गटातील दुसऱ्या फेरीत सेंचुरी रेयॉनने मुकंदची ३८ धावसंख्या आठ गडी राखून आरामात ओलांडत आपली विजयी दौड कायम राखली. यावेळी...
राष्ट्रीय लोक अदालतीत राज्यात ठाणे जिल्ह्याचा सलग तिस-यांदा उच्चांक ठाणे : राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तब्बल २४,०७३ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यश आले असून, संपूर्ण राज्यात ठाणे जिल्हा सलग तिस-यांदा प्रथमस्थानी...
ठाणे: ‘ठाण्यातील आंबा महोत्सव यंदा षोडश वर्षात पोहचला आहे. गेली १६ वर्षे असे महाकष्टाचे काम करून शेतकऱ्याना मदतीचा हात देण्यासोबतच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचे काम आ.संजय केळकर करीत आहेत’,...