भाईंदर: विरार रेल्वे स्थानकातून रविवारी दुपारी अपहरण झालेल्या चार वर्षांच्या मुलाची नऊ तासांत सुखरूप सुटका करण्यात वसई लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. याबाबत वसई लोहमार्ग मार्ग पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे. शमशाद ऊर्फ असिफ मन्सूर पठाण (२५) असे आरोपीचे नाव असून हा मूळचा बिहारचा...
जिल्हा
ठाणे: घोडबंदर येथील मोघरपाडा येथे मेट्रो कारशेडकरिता जमिनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या महसूल आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना संतप्त गावकऱ्यांनी पिटाळून लावले. पहिले मोबदला द्या, अशी मागणी गावकऱ्यांनी केली, त्यामुळे अधिकाऱ्यांना हात...
ठाणे : शहरात सुरू असलेली रस्ते कामांची, साफ सफाई कामांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली. या दरम्यान कामांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार या कामाबाबत संबंधितांवर जबाबदारी...
खादी ग्रामोद्योग महामंडळाचा पुढाकार बदलापूर: बहुपयोगी महत्व असलेल्या जांभूळ फळापासून मधाची निर्मिती करण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळाने पुढाकार घेतला आहे. बदलापूर येथील प्रसिद्ध जांभळांना भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी येथील पर्यावरणप्रेमी...
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने येऊरमधील मामा-भांजे डोंगरावरील अतिक्रमणे उघडकीस आणल्यानंतर वन विभागाने कारवाईचा बडगा उचलला असून अखेर हजरत पीर मामू-भांजे दरगाह ट्रस्टच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या विरोधात...
अंबरनाथ : लग्नाला 12 वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्याने पतीने पत्नीची डोक्यात मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. अंबरनाथमधील ऑर्डनन्स इस्टेटमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. घटनेची...