कल्याण: कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला मिळालेले यश हे भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये दिली होती. यावर घरात बसून स्वप्न बघणारे स्वप्नातल्या प्रतिक्रिया देतात, अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती. त्याला आता राज यांनी कल्याणमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिले. मुळात अशा गोष्टी त्यांना सुचतात जे...
ठाणे : आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असे म्हटले जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की, ज्या दिवशी...
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...
ठाणे : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लुटणा-यांना टोळीच्या म्होरक्याला ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाकडून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे शहरात स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लुटणा-या...
सुरेश सोंडकर/ठाणे ठाणे परिवहन सेवेचे शहरातील बहुतांशी बसथांबे रिक्षाचालकांनी ताब्यात घेतले असून जागेअभावी बस पुढे निघून जात आहेत तर ती पकडण्यासाठी प्रवासी मागे धावत असल्याचे संतापजनक चित्र पाहायला मिळत...
बदलापूरः विजेचा वापर वाढल्याने महावितरणावरील वीज पुरवठ्यावरही ताण वाढला आहे. परिणामी शुक्रवारपासून अंबरनाथ आणि बदलापुरात भारनियमन सुरू केले जाणार आहे. चक्राकार पद्धतीने रात्री ११ ते १ या दरम्यान काही...