नवरात्र संपले आणि दसराही साजरा झाला. आता तर दिवाळीचे वेधही लागले आहेत. आर्थिक मंदीबिंदीची चर्चा माध्यमांनी सुरु केली असली तरी त्यात काही तथ्य नसते इतका उत्साह बाजारपेठांत उसळणारी गर्दी...
पॅाईंट ब्लॅंक
’दादा, कोणत्या सभेला जाऊ रे?’ तीने काकुळतीने प्रश्न विचारला. दरवर्षी, अगदी वर्षानुवर्षे ती न चुकता मोठ्या साहेबांचे विचार ऐकायला जात असे. भाषण ऐकून घरी परतताना तिच्या अंगावर मूठभर मासही...
गणेशोत्सवाच्या पाठोपाठ येणाऱ्या नवरात्रौत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. देवीची आराधना करताना तिच्यातील अंगभूत वैशिष्ट्यांचा आविष्कार आपल्याही व्यक्तीमत्वात उमटावा ही भक्तांची इच्छा असते. त्यामुळे हा उत्सव महिलासाठीच असतो असे कदापि मानले...
हिंदू धर्मातील गणेशोत्सव आणि जैन बांधवांतर्फे पाळले जाणारे पर्युषण पर्व या दोन्ही घटना दरवर्षी भाद्रपदात येत असल्यामुळे त्याबद्दल अनेकांच्या मनात कुतुहल असणे स्वाभाविक आहे. पर्युषण पर्व हे जैन धर्मातील...
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची दहा वर्षांची सद्दी संपवण्यासाठी ‘इण्डिया’ आघाडीने कंबर कसली आहे. मुंबईत झालेल्या त्यांच्या संयुक्त बैठकीस सर्व 28 पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी...
चंद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारताचा अवघ्या विश्वात बोलबाला झाला आहे. गेल्या काही वर्षात देशाच्या प्रतिमेत सातत्याने होणारी वृद्धी भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन अमुलाग्र बदल घडवत आहे. त्याचे श्रेय राजकीयदृष्ट्या...