या निवडणुकीच्या अपयशाची कारणमीमांसा करण्यासाठी भाजपातर्फे अजून चिंतन शिबिराची तारीख मुकर्रर झाली नसली तरी सर्वसाधारण चर्चेत त्याबाबत खुलासा होऊ लागला आहे. ‘चारसो पार’ हा निवडणूक व्युहरचनेचा भाग समजला जात असला तरी तो बऱ्यापैकी बूमरँग झाला हे प्रत्यक्ष निकालावरुन दिसले. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य वाढवण्यासाठी आणि मतदारांमध्ये निर्विवाद बहुमताचा आभास निर्माण करण्यासाठी...
पॅाईंट ब्लॅंक
अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नेमके किती मतदान झाले याबद्दल संदिग्धता निर्माण झाली असताना, ज्यांनी मतदानाकडे पाठ फिरवली त्यांनी आत्मपरीक्षण करुन आपण लोकशाहीचे मारेकरी तर नाही ना, हा प्रश्न विचारावा....
आमरसावर ताव मारुन मतदार प्रचारसभा आटपून घरच्या रस्त्याला लागले. त्यांच्यात रंगलेल्या संभाषणाचा हा वृत्तांत. पहिला – काही म्हणा, आंबा हापूस होता. दुसरा – काहीही बोलता तुम्ही. अहो, रस पायरीच्या...
ठाणे लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून सुरु झालेला घोळ हे लिहीत असताना बहुधा संपला असेल. ज्या पक्षाला तिकीट मिळवण्यात यश येईल त्यानी बाजी मारली असा स्वाभाविक अर्थही काढला जाऊ शकतो....
निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान झाले आहे आणि महाराष्ट्रातील सरासरी टक्का 57.82 नोंदवला गेला आहे. 2019 च्या तुलनेत हा टक्का सातने कमी आहे. उष्णतेची लाट हे घटलेल्या प्रतिसादामागचे कारण सांगितले...
भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना लवकरच ठाण्याचा प्रश्न निकालात काढतील, अशा वेड्या आशेवर नवीन आठवडा सुरु होत आहे. उभय पक्षांनी केलेल्या दाव्यांमुळे सर्वप्रथम जागा कोणाच्या वाट्याला जाणार आणि...