अचानक उद्भवलेल्या परिस्थितीकडे संकट म्हणून न पाहता त्याकडे संधी म्हणून पाहिले गेले तर होणारे दु:ख वा मन:स्तापाची तीव्रता कमी होऊ शकते. संकटाकडे संधी म्हणून पाहिले तर आव्हानाची झळ कमी होऊ शकेलही! या अनुमानाचे शास्त्रोक्त समर्थन करण्यासाठी आम्ही तज्ज्ञ नक्कीच नाही, परंतु अलिकडच्या जीवनशैलीने माणसाला पुरते बिघडवले असताना ती विस्कटलेली...
पॅाईंट ब्लॅंक
मुंबई महानगर क्षेत्रातील महापौरांचे औपचारिक पदग्रहण झाले असून त्या अर्थाने अनेक वर्षांनी लोकाभिमुख कारभारास सुरुवात झाली आहे. महानगर क्षेत्रातील प्रथम नागरिक होण्याचा मान महिलांना मिळाला असून महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला पुष्टी...
राजकारण इतके भावनाशून्य असते का, की ज्या कुटुंबावर आकस्मिक दु:खाची कुऱ्हाड कोसळली आहे, त्या कुटुंबाला सावरण्यासाठी काही क्षणही दिले जाऊ नयेत? माध्यमांमुळे मानवी जीवनातील दु:खाचे प्रसंगही अलिकडे ’इव्हेंट’ होऊ...
महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि ते काहीसे अपेक्षितच होते असेही म्हणता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन सामन्यांची ही मालिका जिंकून ‘मॅन ऑफ द मॅच’ होण्याचा मान...
मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना माझ्यासारख्या पत्रकाराने गावातील तापमानाकडे खरे तर बारीक लक्ष ठेवायला हवे. पण निवडणूक म्हणजे दरवर्षी न चुकता येणारी आषाढी कार्तिकी एकादशी नव्हे ! आठ...
साताऱ्यातील साहित्य संमेलनात अध्यक्ष विश्वास पाटील यांनी भाषणात वापरलेल्या विचारसंहिता शब्दाने आमचे लक्ष वेधून घेतले. सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे आणि आचारसंहिता हा शब्द वारंवार कानावर पडत आहे....