अलिकडे भ्रष्टाचाराच्या बातम्या लिहिताना पत्रकारमंडळी त्यांच्या आवडीचा ‘खळबळजनक’ शब्द वापरेनासे झाले आहेत. या बातम्या इतक्या सरावाच्या झाल्या आहेत की त्यामुळे खळबळ उडणे, धक्का बसणे, चिड येणे वगैरे स्वाभाविक प्रतिक्रिया...
पॅाईंट ब्लॅंक
काँग्रेस आणि भाजप हे भले एकमेकांना कितीही पाण्यात पहात असले तरी उभय पक्षांचे अनुयायी एका गोष्टीवर सहमत असल्याचा निष्कर्ष एका पाहणीत आढळला आहे. यापेकी एका पक्षाने सत्तेच्या वारुवर अशी...
नवीन वर्षाची सुरुवात ठाणेकरांसाठी धमाकेदार झाली. त्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे सर्वसामान्य ठाणेकर खचितच सुखावला नसणार. पहिली बातमी होती आमदार प्रताप सरनाईक यांच्या कथित बेकायदा बांधकामाला लावण्यात आलेला दंड माफ करण्याची....
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने हैदोस घालायला सुरूवात केल्यामुळे सर्वसामान्यांची झोप उडणे स्वाभाविक आहे. परंतु शिवसेनेच्या, खास करून पन्नाशी पार केलेल्या नगरसेवकांची झोपही उडाली आहे. त्यास मात्र ओमायक्रॉन जबाबदार नसून त्यांच्या...
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत काढलेल्या उद्गाराने राजकीय निरिक्षकांचे लक्ष वेधले असून त्यावर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ‘मला लोकांनी फुकट घालवले,’ असे ते म्हणाले. ज्यांना राज ठाकरे...
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या अहवालानुसार २०४७ साली म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या शतकमहोत्सवी वर्षात भारत हा आर्थिक विकासाच्या मापदंडावर जगातील तिसरी महाशक्ती झाला असेल. परंतु त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रीय संघटनेच्या मते २०५०...