भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची दहा वर्षांची सद्दी संपवण्यासाठी ‘इण्डिया’ आघाडीने कंबर कसली आहे. मुंबईत झालेल्या त्यांच्या संयुक्त बैठकीस सर्व 28 पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती आणि आगामी निवडणुकीच्या व्युहरचनेबद्दल गांभीर्याने चर्चा झाली. आघाडीची ही तिसरी बैठक होती आणि त्यांनी आपापसातील तत्वे, ध्येयधोरणे, विचारधारा...
संपादकीय
अजित पवार यांच्या अचानक ‘ एन्ट्री’ मुळे महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला अनाकलनीय वळण मिळाले. त्याबाबत तर्कवितर्कांनी राजकीय परिक्षेत्र व्यापून गेले. मोठ्या पवारांचीच ही चाल आहे असे छातीठोकपणे सांगणारे मोठ्या साहेबांच्या...
चंद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारताचा अवघ्या विश्वात बोलबाला झाला आहे. गेल्या काही वर्षात देशाच्या प्रतिमेत सातत्याने होणारी वृद्धी भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन अमुलाग्र बदल घडवत आहे. त्याचे श्रेय राजकीयदृष्ट्या...
नियोजन चुकले तर काय होऊ शकते हे सध्या कोट्यवधी रुपयांच्या तोट्यामुळे चर्चेत आलेल्या मोनो रेल प्रकल्पामुळे जनतेच्या नजरेसमोर आले आहे. या बहुचर्चित प्रकल्पाचा 2023-24 या आर्थिक वर्षातील तोटा 529...
राष्ट्रगीत शाळेत रोजच म्हटले जाते. नाटक-चित्रपट सुरु होण्यापूर्वी आज्ञाधारकपणे आपण सारेच उभे रहात असतो, पण म्हणून आपली देशाभिमानाची भावना कमी होत नसते. मग स्वातंत्र्यदिन वा प्रजासत्ताकदिनाबद्दल कोणते औत्सुक्य राहते,...
गुन्हेगारीचे वाढते प्रकार पाहिले की सर्वसामान्यपणे दोन प्रतिक्रिया व्यक्त होतात. त्यापैकी एक संतापाची असते आणि दुसरी कायद्यातील त्रुटींची आणि त्याहीपेक्षा त्याच्या ढिसाळ अंमलबजावणीबद्दल. कायदे कठोर असायला हवेत आणि न्यायदानात...