उपांत्य फेरीत बाजी मारली आता पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक जिंकू, असे चैतन्य भारतीय जनता पक्षात पसरले असताना काँग्रेसला मात्र झालेल्या चुकांचे चिंतन करून भविष्याच्या व्यूहरचनेची विवंचना ग्रासणार आहे. मतांचे ध्रुवीकरण, अँटी-इन्कम्बन्सी, वगैरे नेहमीच्या मुद्द्यांवर काँग्रेसमध्ये चर्चा घडेल. परंतु त्यांच्या पराभवास पक्षांतर्गत गटबाजी आणि मतदारांना आपलेसे करण्याचा अभाव हे...
संपादकीय
कोणी कितीही टीका केली तरी त्याकडे लक्ष न देता आपले ध्येय गाठणे हा पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा स्थायी भाव बनला आहे. ती त्यांची ओळख झाली असून, प्रसंगी त्यामुळे त्यांच्यावर...
बेकायदा फलकबाजी आणि त्यामुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण हे विषय सातत्याने चर्चेत येत असतात. या उपद्रवाचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी जनता करीत असते. त्याला स्थानिक प्रशासन फारशी दाद नसते. त्यामुळे...
नवरात्र संपले आणि दसराही साजरा झाला. आता तर दिवाळीचे वेधही लागले आहेत. आर्थिक मंदीबिंदीची चर्चा माध्यमांनी सुरु केली असली तरी त्यात काही तथ्य नसते इतका उत्साह बाजारपेठांत उसळणारी गर्दी...
’दादा, कोणत्या सभेला जाऊ रे?’ तीने काकुळतीने प्रश्न विचारला. दरवर्षी, अगदी वर्षानुवर्षे ती न चुकता मोठ्या साहेबांचे विचार ऐकायला जात असे. भाषण ऐकून घरी परतताना तिच्या अंगावर मूठभर मासही...
गणेशोत्सवाच्या पाठोपाठ येणाऱ्या नवरात्रौत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. देवीची आराधना करताना तिच्यातील अंगभूत वैशिष्ट्यांचा आविष्कार आपल्याही व्यक्तीमत्वात उमटावा ही भक्तांची इच्छा असते. त्यामुळे हा उत्सव महिलासाठीच असतो असे कदापि मानले...