पाणीपुरवठा आणि परिवहन विभाग कायमच ठाणे महापालिकेसाठी डोकेदुखीचे विषय बनले आहेत. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ न बसल्यामुळे परिवहन सेवा डबघाईस आली आहे. ती बंद करण्याचा वा बेस्टसारख्या संस्थेस चालवायला देण्याची चर्चा अधुनमधून होत असते. बेस्टवाले त्यास राजी नसले तरी! परंतु पाण्याच्या बाबतीत अशी चर्चाही होऊ शकत नाही, कारण...
संपादकीय
धोकादायक इमारतींमध्ये शाळा चालवून मुलांच्या जीवाशी खेळण्याचे समर्थन होऊ शकणार नाही. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय योग्यच आहे. यामुळे काही शाळा नव्याने बांधण्याचे प्रस्ताव पुढे येतील....
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मराठी. अपयशामुळे जीवनयात्रा संपवणाऱ्या उद्योजकांमध्येही मराठी. सरकार-दरबारी न्याय मिळत नाही म्हणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारेही मराठीच. आणि एवढे सारे होऊन आम्ही मात्र म्हणत रहातो: मराठी पाऊल...
वारंवार निर्माण होणारे अडथळे आणि गोंधळाचे वातावरण यामुळे लोकसभेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असतो. अलिकडे तसा अनुभव पुनश्च आला आणि आक्रमक विरोधी पक्षांनी मणिपूर प्रकरणात पंतप्रधानांनी निवेदन करावे या...
सरकारी जमिनीवर कोणी अतिक्रमण करीत असेल तर तसे करणार्याची आरती करायची असते काय, असा रोखठोक सवाल करुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर होत असलेल्या ‘बुलडोझर बाबा’ या...
सरसंघचालक म्हणाले ते खरेच आहे. देशात वाईट गोष्टींची जितकी चर्चा होते तितकी चांगल्या गोष्टींची होत नाही, असे मत श्री. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. त्यांच्या या निरीक्षणाला बहुसंख्य समाज...