पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 साली झालेल्या सर्वात्रिक निवडणुकीपूर्वी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्याचा त्यांना भरघोस फायदा झाला. आता पुन्हा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे आणि भाजपाने या खेपेस राजकीय सर्जिकल स्ट्राईक सुरु केले आहेत. अर्थात हे हल्ले सीमेपलिकडे होत नसून ज्या राज्यांत पक्षाला चांगले यश मिळवण्यासाठी काही ठोस पावले...
संपादकीय
थंडीचे दिवस आता कुठे संपत असताना तापमान अचानक वाढले आहे. हवामानातील बदलामुळे अवघे विश्व संत्रस्त असताना आणि त्यामुळे उडालेल्या हाहाकारास सामोरे कसे जायचे याचा विचार करीत असताना मानवनिर्मित संकटे...
माहितीच्या अधिकारासारखी सुविधा जनतेच्या हाती सोपवून सरकारने सर्वसामान्य नागरीकाला प्रशासकीय कारभारात सामावून घेतले. यामुळे गुलदस्त्यात असलेली प्रकरणे चव्हाट्यावर येऊ लागली आणि आपल्या कुलंगड्या जनतेसमोर येऊ नयेत याकरिता संबंधित कर्मचारी...
राजकारण अधिकाधिक व्यक्तीधिष्ठित होत चालले असताना पक्षाचे नाव, चिन्ह आदी गोष्टींना किती महत्त्व रहाते, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. शिवसेनेकडून चिन्ह आणि नाव या दोन्ही बाबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
राजकीय पातळी खालावत चालली असली तरी लोकशाही तत्वप्रणालीची पताका उंच फडकत रहाते असा गौरव होत असणाऱ्या भारतातील सर्वोच्च न्यायालयास लोकशाहीची हत्या होत आहे, असे का म्हणावसे वाटले? चंदीगड महापौरपदाची...
कल्याणमध्ये पोलिस ठाण्यात झालेला गोळीबार, आमदारांना झालेली अटक, त्यावरुन उडालेला राजकीय धुराळा आदी प्रकार पहाता सर्वसामान्य जनतेच्या मनात आपल्या नेत्यांबद्दल संशयाचे वातावरण रहाणार आणि असे होणे हे निकोप लोकशाहीचे...