ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या 39 पोलिस कर्मचाऱ्यांच्या आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी तडकाफडकी बदल्या केल्यामुळे खात्यात खळबळ उडाली आहे. अशी काही कारवाई होत असते यावर सर्वसामान्य ठाणेकरांचा तर केव्हाच विश्वास उडाला होता. किंबहुना कसेही वागलो तरी आपल्यावर कोणाचे लक्ष नसते हा गोड गैरसमज दूर झाला आहे. भविष्यात पोलीस जबाबदारीने वागतील ही...
संपादकीय
लोकशाहीचे तथाकथित रक्षणकर्ते, अर्थात आपल्या महन्मंगल देशाचे राज्यकर्ते त्यांचा राजकीय प्रवास खोटे बोलून सुरु करतात, असे उद्गार दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काढले होते. त्यांचे हे विधान आजही जेव्हा-जेव्हा...
राज्य शासनातर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणारे एक सर्वेक्षण अलिकडेच करण्यात आले होते. त्यातून निष्पन्न झालेल्या अहवालातील माहिती धक्कादायक होती. अनेक मुलांना वजा-बाकी आणि मोठ्या मुलांना गुणाकार-भागाकार...
महाराष्ट्रातील राज्यसभेचे सहा उमेदवार जाहीर झाले असून अशोक चव्हाण आणि मुरली देवरा यांचे काँग्रेसमधून भाजपात येणे हे विशिष्ट हेतूने प्रेरित होते हे सुस्पष्ट झाले. चार वर्षे शिल्लक असूनही प्रफुल्ल...
विषय तसा जुनाच आहे, परंतु तरीही ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा त्यात लक्ष घातले आहे. या नव्या प्रयत्नांना अपेक्षित यश यावे अशी इच्छा ज्यांना शहर सुंदर असावे असे वाटत असते...
एका माजी मुख्यमंत्र्याला गमावल्यावर काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना असा साक्षात्कार व्हावा, यावरुन त्यांना पक्षासमोरील प्रश्न समजले नसावे किंवा भाजपाच्या रणनीतीला सामोरे जाण्याची त्यांच्यापाशी व्युहरचना नसावी असाच निष्कर्ष निघू शकतो. काँग्रेस...