सरकारी जमिनीवर कोणी अतिक्रमण करीत असेल तर तसे करणार्याची आरती करायची असते काय, असा रोखठोक सवाल करुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर होत असलेल्या ‘बुलडोझर बाबा’ या...
अग्रलेख
सरसंघचालक म्हणाले ते खरेच आहे. देशात वाईट गोष्टींची जितकी चर्चा होते तितकी चांगल्या गोष्टींची होत नाही, असे मत श्री. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. त्यांच्या या निरीक्षणाला बहुसंख्य समाज...
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून सध्या वातावरण भलतेच तापले आहे. भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सावरकर गौरव यात्रा काढली आणि बऱ्याच दिवसांनी उभयतांमध्येदरु्मिळ होत चाललेले मैत्रीचे दर्शन घडले. तर दसरीकडे ु...
भारताच्या सार्वभौमत्वाला खरा धोका शेजारी राष्ट्रांपासून आहे काय असा सवाल वारंवार विचारला जात असतो. त्याचे उत्तर राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्राभिमान बाळगणारे होकारात्मक देऊन प्रत्यक्षात खऱ्या शत्रूकडे नजर अंदाज करीत असतात....
राज्यातील विद्यमान सरकार काम करीत नाही अशी टीका विरोधी पक्षांनी के ली तर त्यामागे राजकारण आहे, असे आपण म्हणू शकू . परंतु असा अभिप्राय जनतेकडून आला तर त्याची गंभीर...
बेकायदा बांधकामे नियमित करणे हा इलाज या जटील समस्येवरचा रामबाण उपाय ठरू शकतो काय? या प्रश्नामुळे बहुतांशी स्थानिक स्वराज्य त्रस्त आहेत आणि त्यासाठी त्यांना टीके लाही सामोरे जावे लागत...