सात वर्षांच्या संग्राशचा पराक्रम डोंबिवली : संग्राश निकम (७) याने अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडिया या दरम्यान १७ किमी सागरी जलतरण करण्याचा संकल्प केला होता. ही मोहीम त्याने शुक्रवार १८...
जिल्हा
मविआचे १२ माजी नगरसेवक उद्या शिंदे गटात प्रवेश करणार नवी मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीत महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीला शिंदे गटाने...
ठाणे : राज्यातील धरणसाठा आता 38.95 टक्क्यांवर आला आहे. तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, विदर्भातील सर्व मोठ्या धरणांचा पाणीसाठा झपाट्याने खाली येऊ लागला आहे. ठाणे-मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा,...
ठाणे : राज्यात 89 हजार कोटींची विकासकामे झाली आहेत, पण ठेकेदारांची बिलाची रक्कम देण्याकरिता राज्य शासनाने केवळ चार हजार कोटींचा निधी दिला आहे. यातून ठेकेदारांना कामाच्या केवळ पाच टक्के...
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून कल्याण पश्चिम येथील सर्वात वर्दळीच्या सहजानंद चौकामध्ये महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग...
नवी मुंबई : आंबे खावे तर कोकणातलेच, त्याकरिता अनेकदा आपण देवदगडच्या आंब्यांची पेटी खरेदी करतो. पण पेटीमधला आंबा हा नक्की देवगडचाच आहे का? याची खात्री आपण कधी करत नाही....