ठाणे: यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत कोकण विभागस्तरीय पुरस्कारामध्ये पंचायत समिती शहापूरला तृतीय क्रमांकाचा अत्युत्कृष्ट पंचायत समिती म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे. सन २०२१-२०२२ या अहवाल वर्षामध्ये केलेल्या कामाचे मुल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर व राज्यस्तर अशा दोन स्तरावर “यशवंत पंचायत राज अभियान” ही अभिनव पुरस्कार योजना यावर्षी देखील राबविण्यात...
जिल्हा
उद्यानांना मिळणार झळाळी ठाणे : कोट्यावधी रुपये खर्चुुन नुतनीकरण केलेल्या उद्यानांची देखभालअभावी काही महिन्यातच दुरावस्था होत असल्याची बाब निदर्शनास आले. सुस्त अधिकाऱ्यांमुळे एक धोकादायक फांदी तोडण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनाच अखेर...
‘आंब्यांची राणी’ तब्बल पाच किलोची! मुंबई: आंब्याचा राजा म्हणून कोकणच्या हापूस आंब्याची ओळख आहे. पण अफगाणी प्रजातीचा आंबा तब्बल पाच किलोचा असून मध्य प्रदेशात याचे उत्पादन घेतले जाते. या...
जुहू चौपाटीजवळ समुद्रात सहाजण बुडाले मुंबई: अरबी समुद्रात घोंघावत असलेले बिपरजॉय चक्रीवादळाने तीव्र रूप घेतलं आहे. समुद्रकिनारी जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. अशात जुहू चौपाटीजवळील समुद्रात सहाजण बुडाल्याची...
भिवंडी: भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली असून शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी दिलेल्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त अजय वैद्य हे राज्यकर विभागात...
ठाणे: प्राथमिक शिक्षण विभागामार्फत अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८(५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापनाला रक्कम एक...