ठाणे : ठाणे शहरात ९८ अतिधोकादायक तर, दोनशे धोकादायक वृक्ष असल्याची बाब महापालिकेच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यापैकी ७० अतिधोकादायक तर, १५० धोकादायक वृक्ष हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडतात. यात विदेशी वृक्ष पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. अशा...
जिल्हा
अजित पवारांचा शिंदे सरकारला सवाल ठाणे: ठाणे जिल्ह्यातील १०० जणांना सरकारी खर्चातून संरक्षण दिले असल्याचा मोठा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद...
ठाणे: कळवा प्रभाग समितीतील विटावा भागात भर पावसात बेकायदेशीरपणे इमारतींचे स्लॅब पडत असून फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या सहायक आयुक्तांना ही बांधकामे दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खाडी बुजवून चाळी,...
संतप्त नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड भिवंडी : भिवंडी शहरात एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार वर्षीय चिमुरडीचे निधन झाले. तिच्या मृत्यूस डॉक्टर, परिचारिका, रुग्णालय व्यवस्थापक यांना जबाबदार धरत...
भाईंदर: नालासोपारा (पूर्व) येथील अग्रवाल नगरीतील पाच इमारती मोडकळीस आल्याचे जाहीर करत महापालिकेने रहिवाशांना २४ तासांत घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. या भागातील इमारती डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर बांधण्यात आल्याचे...
वन आणि पर्यावरण विभाग जागे होणार कधी? शहापूर: शहापूर- पाटगाव-खोपोली या राष्ट्रीय महामार्गासाठी झालेल्या भूसंपादनात हजारो लहान-मोठ्या वृक्षांना आपले बलिदान द्यावे लागले तर शेकडो वृक्ष आपला जीव मुठीत घेऊन...