जिल्हा ठाणे

नांदिवली भागातील नागरिकांचा पावसाळ्यातही प्रवास होणार सुसाट

* नाला बंदिस्तीचे काम सुरु * रस्ते सिमेंटीकरण लवकर होणार पूर्ण डोंबिवली : पावसाळ्यात दरवर्षी डोंबिवलीतील नांदिवली, स्वामी समर्थ चौक परिसर या भागात पाणी साचत होते. सायंकाळी घरी परतत असलेल्या शाळेतील विद्यार्थी आणि चाकरमान्यांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत घरी परतावे लागायचे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एमएमआरडीएच्या ४४५ कोटींच्या विविध रस्त्यांचे नोव्हेंबर २०२२ मध्ये...
जिल्हा ठाणे

सत्ताधाऱ्यांच्या बॅनर्सना अभय; वज्रमूठ सभेच्या फलकांवर कारवाई

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा आरोप ठाणे : महाविकास आघाडीची मुंबईला होत असलेल्या वज्रमूठ सभेचे बॅनर्स ठाणे शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले होते. ठाणे महापालिकेने या बॅनर्सवर कारवाई करून...
जिल्हा मुंबई

नवी मुंबई शहरात विभागवार एक दिवस पाणी बंद

नवी मुंबई : यंदा पाऊस लांबणार असून सरासरीपेक्षा कमी पडणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यशासनाने पाणी वापराबाबत कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना सर्व महापालिकांना दिल्या...
जिल्हा ठाणे

चिखलोली स्थानक, कल्याण आणि बदलापूर तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेला वेग

कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने एमआरव्हीसीतर्फे १३५ कोटींचा निधी कल्याण : कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा व चौथा रेल्वेमार्ग आणि चिखलोली येथील नियोजित रेल्वे स्थानक व परिसरातील जमिनी देणाऱ्या शेतकरी व भूखंड...
जिल्हा ठाणे

रक्त घ्या, पण पाणी द्या

अंबरनाथला काँग्रेसचा जलआक्रोश मोर्चा अंबरनाथ: पावसाळ्यात धरणे ओव्हर फ्लो होऊनही अंबरनाथ पश्चिमेला काही भागात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवरून काँग्रेसने आक्रोश मोर्चा काढून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. पाणी...
जिल्हा ठाणे

कल्याणमध्ये अल्पवयीन तरुणीवर सामुहिक अत्याचार; चौघांना अटक

कल्याण: इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत येथील पूर्व भागातील चार तरुणांनी एका १५ वर्षाच्या तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिसांनी चारही तरुणांना अटक...