ठाणे : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत असून ठाणे जिल्ह्यात २५,९७६ असाक्षर परिक्षार्थींनी...
ठाणे
कल्याण: कल्याण-डोंबिवली मनपाच्या उंबर्डे येथील कचरा प्रकल्पातील कचऱ्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरात धुराचे लोट उसळल्याची घटना घडली. उंबर्डे कचरा...
कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या आवारातील घटना कल्याण : कल्याण पश्चिमेत शिवसेना शिंदे गटातील एका महिलेने शिंदे गटाच्याच माजी नगरसेवकाला कामाच्या श्रेयवादातून चांगलाच चोप दिल्याची घटना ताजी असतांनाच कल्याण पूर्वेतही शिंदे...
* बिल्डरशी साटेलोटे करुन विक्री * विरोधकांकडून अधिवेशनात प्रश्न उपस्थित ठाणे : भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीला 75 वर्षे होऊन गेली असली, तरी पाकिस्तानला गेलेल्या काही कुटुंबांचा भारतातील जमिनींवर दावा...
ठाणे: बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी ठाणे शहरात बौद्ध भिक्खुंच्या उपस्थितीत शिव-फुले-शाहू-आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीच्या वतीने विराट...
* ९८८ कोटींचा अर्थसंकल्प सादर * पाणीपट्टी दरात वाढ, स्मार्ट मीटरचा वापर उल्हासनगर: उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला असून ९८८.७२ कोटी रुपये जमा...