पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात झालेला बलात्कार बोथट होत झालेल्या समाजमनावर काय परिणाम घडवू शकेल, याबद्दल आमच्या मनात शंका येऊ लागली आहे. मुलींवर अत्याचाराचे प्रकार थांबायचे नाव घेत नाही आणि...
पॅाईंट ब्लॅंक
दोन हजार सेहेचाळीस साली ठाणे कसे असेल किंवा असायला हवे हे शहर विकास आराखडा ठरवणार आहे. त्याबाबत तज्ञ मंडळींनी पुढचा विचार करून नियोजन केले आहे. त्याचाच दुसरा भाग म्हणजे...
ये जो पब्लिक है वो सब जानती है….. असे शब्द असलेले रोटी (१९७४) चित्रपटातले गाणे खूप गाजले होते. ५० वर्षांपूर्वीचे हे गाणे आजही तितकेच वास्तववादी त्याची प्रचिती अधून-मधून सर्वच...
पालकमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यापैकी जिल्ह्याच्या राजकारणात कोण वरचढ ठरणार अशी चर्चा सध्या सुरु झाली. शिवसेना आणि भाजपा यांची युती असल्यामुळे खरे तर हा...
टीका करणे हे पत्रकार म्हणून माझे कर्तव्य आहे, यात वाद नाही. परंतु विनाकारण टीका करणे आदर्श पत्रकारितेत मोडत नाही. म्हणून मीच काय माझ्यासारखे अनेक व्यवसायबांधव अशा टीकेपासून दोन हात...
राजकारणातील आघाडी आणि युत्या यांची गरज, त्यांची उपयुक्तता आणि त्यांचे आयुष्य हे परिस्थितीनुरुप बदलत असते. भिन्न राजकीय विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात तेव्हा त्याला ’उदात्त‘पणाची झालर चढवली जात असते, परंतु...