राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेग येईल. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी आचारसंहिता जाहिर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणूक आयोगात त्या प्रकारच्या हालचाली सुरु...
संपादकीय
मुबलक पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणारे ठाणे महापालिका प्रशासन आणि ही महापालिका चालवणारे लोकप्रतिनिधी ही यंत्रणा एखाद्या जलवाहिनीची दुरुस्ती निघताच कशी उघड्यावर पडते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे....
मेंटल हॉस्पिटल परिसरात नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाकरिता वृक्षतोड होत असल्याची तक्रार करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांनी आंदोलन केले. पर्यावरणाची चिंता वाटल्याबद्दल या पक्षाच्या नेत्यांचे स्वागतच करायला हवे. राजकीय पक्ष...
गोव्यात नाईट क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या क्लबला परवानगी नव्हती आणि अग्निसुरक्षितेबाबत खबरदारीही घेण्यात आली नसल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले...
राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात एक साम्य होते आणि ते म्हणजे जवळजवळ सर्व ठिकाणी सर्वपक्षीय हाणामारी झाली. युती आणि आघाडी धर्म पाळण्याच्या वल्गना करणारे एकमेकांच्या...
घराणेशाहीबद्दल कितीही बोटे मोडा, परंतु राजकारणातून तीस हद्दपार करणे कोणाच्याही बापाला शक्य नाही! आपल्या राजकारणाचे ते अविभाज्य अंग आहे आणि मूर्तीपूजा करणाऱ्या समाजाने नेत्यांना देवत्व बहाल केल्यामुळे घराणेशाहीशी प्रतारणा...