खेळात हारजीत ही होतच असते. परंतु हरल्यावर चुका सुधारून जिंकण्याचे प्रयत्न करणे म्हणजे प्रामाणिकपणा. भारतीय क्रिकेट संघचा टी-२० विश्वचषक स्पर्धेत ज्या पद्धतीचा खेळ झाला, तो पहाता चमूतील प्रत्येक क्रिकेटपटुने...
संपादकीय
अभिनेत्री कंगना रणावट हिने १९४७ साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही ब्रिटिशांनी दिलेली भीक होती असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. तिला देण्यात आलेला पद्म पुरस्कार परत मागून घ्या...
महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यात सुरू असलेल्या वाक़युध्दामुळे वर्तमानपत्रांना दररोज बातमी जरी मिळत असली तरी त्यांच्या भांडणाचा महाविकास आघाडी टिकण्यात वा मोडण्यात...
पुरस्कारामुळे मानकऱ्याच्या भोवती वलय वाढते की मानकऱ्याच्या अजोड कर्तृत्वाने पुरस्काराची उंची वाढते असे प्रश्न नेहमीच उपस्थित होत आले आहेत. भारत सरकारतर्फे देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारातील काही मानकरी लक्षात घेतले...
दारात पणती आणि कंदिल लावून प्रातिनिधीक स्वरुपात आपण दिवाळीनामक एक रुपक वर्षानुवर्षे जपत आलो आहोत. जल्लोषात साजरे करीत आलो आहोत! त्याला दिवाळी हे नाव आपणच ठेवले आणि जगभरातील भारतीय...
जगज्जेते असा लौकिक मिळवणार्या भारतीय क्रिकेट संघाची लागोपाठच्या दोन पराभवांमुळे, आणि तेही दारूण, अशी धुळधाण होईल असे कधी वाटले नव्हते. खेळात हार-जीत होत असते, त्यामुळे विजयचा उन्मादही चांगला नाही...