पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवलेले छायाचित्र सध्या भलतेच चर्चेत आहे. भले एका पक्षाचे दोघे असले आणि पक्षाचे कार्यकर्ते म्हणुन त्यांचा जुना...
संपादकीय
केंद्र सरकारच्या स्वच्छता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ९२ पुरस्कार पटकावल्याचा आनंद होणे स्वाभाविक आहे. त्यात पुन्हा आपण ज्या शहरात रहातो त्याचा क्रमांक अव्वल नसला तरी तो खाली घसरला नाही याचे...
खेळात हारजीत ही होतच असते. परंतु हरल्यावर चुका सुधारून जिंकण्याचे प्रयत्न करणे म्हणजे प्रामाणिकपणा. भारतीय क्रिकेट संघचा टी-२० विश्वचषक स्पर्धेत ज्या पद्धतीचा खेळ झाला, तो पहाता चमूतील प्रत्येक क्रिकेटपटुने...
अभिनेत्री कंगना रणावट हिने १९४७ साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही ब्रिटिशांनी दिलेली भीक होती असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. तिला देण्यात आलेला पद्म पुरस्कार परत मागून घ्या...
महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यात सुरू असलेल्या वाक़युध्दामुळे वर्तमानपत्रांना दररोज बातमी जरी मिळत असली तरी त्यांच्या भांडणाचा महाविकास आघाडी टिकण्यात वा मोडण्यात...
पुरस्कारामुळे मानकऱ्याच्या भोवती वलय वाढते की मानकऱ्याच्या अजोड कर्तृत्वाने पुरस्काराची उंची वाढते असे प्रश्न नेहमीच उपस्थित होत आले आहेत. भारत सरकारतर्फे देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारातील काही मानकरी लक्षात घेतले...