कल्याणमध्ये सार्वजनिक बस वाहतुकीचा बोजवारा उडाला असताना सर्वसामान्य नागरिक रिक्षावर अवलंबून असतो. त्यातही ‘शेअर-रिक्षा’ला पसंती देऊन प्रवासी दोन पैसे वाचवण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र प्रादेशिक परिवहन खात्याने प्रसिद्ध केलेल्या...
संपादकीय
संयुक्त पुरोगामी आघाडी आहे तरी कुठे हा ममता बॅनरजी यांनी विचारलेला प्रश्न काँग्रेसला हिणवण्यासाठी होता की त्याबाबत त्या पक्षाला बऱ्या बोलावे या नाही तर जा,असे ठणकावण्याचा प्रयत्न होता, हे...
या आठवड्यात या सदरात लिहिण्यासारखे खूप विषय होते. प्रत्येक विषय तितकाच प्रासंगिक आणि वेळीच दखल घेण्याजोगा. त्यामुळे यापैकी कोणताही एक विषय पुढील आठवड्यासाठी राखून ठेवावा असे नव्हते. पत्रकारितेत आम्हाला...
मुरबाड तालुक्यातील कान्हार्ले गावातील प्राथमिक शिक्षक मंगलदास आणि सौ. मीनल कंटे यांचा मुलगा प्रसन्न याची इंदौरच्या आयआयटीमध्ये निवड झाली आहे. अत्यंत मानाच्या अशा या संस्थेत प्रवेश मिळवणे सोपे नसते....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवलेले छायाचित्र सध्या भलतेच चर्चेत आहे. भले एका पक्षाचे दोघे असले आणि पक्षाचे कार्यकर्ते म्हणुन त्यांचा जुना...
केंद्र सरकारच्या स्वच्छता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ९२ पुरस्कार पटकावल्याचा आनंद होणे स्वाभाविक आहे. त्यात पुन्हा आपण ज्या शहरात रहातो त्याचा क्रमांक अव्वल नसला तरी तो खाली घसरला नाही याचे...