एकीकडे पोलिसांच्या प्रतिमेला क्षणोक्षणी हादरे बसत असताना त्यांच्यापैकी एकाने पुस्तक लिहावे आणि त्याचे वर्णन करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी ‘सत्याचे प्रयोग’ असा करावा ही निश्चितच आनंददायी...
संपादकीय
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत काढलेल्या उद्गाराने राजकीय निरिक्षकांचे लक्ष वेधले असून त्यावर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ‘मला लोकांनी फुकट घालवले,’ असे ते म्हणाले. ज्यांना राज ठाकरे...
जगातील वेगवेगळ्या देशांतील उत्पन्न आणि मालमत्तेसंदर्भात असलेली असमानता यावर प्रसिद्ध झालेल्या अहवालात भारताचा संदर्भ हा आश्चर्यकारक आणि चिंताजनक आहे. जगातील तीन प्रमुख अर्थतज्ज्ञांनी तयार केलेल्या अहवालात भारताचा विशेष उल्लेख...
प्रसारमाध्यमांच्या पटलावरून ‘शोध पत्रकारिता’ लयास जात आहे, अशी खंत सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे पूर्णपणे धुडकावून लावता येणार नाही, परंतु म्हणून पत्रकारांना सबबी सांगून आपले...
या चिमण्यांनो, परत फिरा…. या गाण्याची आठवण होईल, असा हा दिवस. अर्थात संदर्भ वेगळा असला तरी व्याकुळतेची भावना समान आहे. गेली दोन वर्षे शाळेपासून दूर राहिलेल्या बच्चेकंपनीसाठी हा काळ...
देऊळ वा त्याच्या भोवतीच्या परिसराच्या नुतनीकरणाचे उद्घाटन यांना आपल्या देशात धार्मिक परिमाण लाभणे स्वाभाविक आहे. हा देश हिंदूंचा की हिंदुत्ववाद्यांचा यावरून राजकीय विश्वात चर्चा सुरूच असते आणि देवळासारख्या संवेदनशील...