एकेकाळी ठाणेकरांच्या पसंतीस उतरलेले आणि समाधानकारक सेवा देऊन लोकप्रिय झालेले समर्थ भांडार या संस्थेचे पुनरूज्जीवन होत आहे. ही निश्चितच आनंदायी बाब आहे. विश्वासार्हता आणि उत्कर्ष यांच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचलेल्या...
संपादकीय
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते एवढ्या दोन विशेषणांत ज्या व्यक्तीमत्त्वाला बंदिस्त करता येत नाही. अशा बहुआयामी डॉ. अनिल अवचट यांचे निधन त्यांच्या तमाम चाहत्यांच्या मनात एक अनामिक हुरहुर निर्माण...
काँग्रेस आणि भाजप हे भले एकमेकांना कितीही पाण्यात पहात असले तरी उभय पक्षांचे अनुयायी एका गोष्टीवर सहमत असल्याचा निष्कर्ष एका पाहणीत आढळला आहे. यापेकी एका पक्षाने सत्तेच्या वारुवर अशी...
आंदोलने, पुरोगामी चळवळ, विश्वासर्हता वगैरे बाबींचे ज्यांच्या नावाशी थोडी-थोडकी नव्हे तर सात दशके घट्ट नाळ जुळली होती, अशा एन.डी. पाटील यांचे निधन राज्याच्या सुसंस्कृत आणि प्रगल्भ राजकारणाचे न भरून...
नवीन वर्षाची सुरुवात ठाणेकरांसाठी धमाकेदार झाली. त्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे सर्वसामान्य ठाणेकर खचितच सुखावला नसणार. पहिली बातमी होती आमदार प्रताप सरनाईक यांच्या कथित बेकायदा बांधकामाला लावण्यात आलेला दंड माफ करण्याची....
नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यावर विचार करून निर्णय घेतला तर विसंवादाचा कटू प्रसंग टळून अकारण संघर्षाला तो येण्यापूर्वीच पूर्णविराम मिळू शकतो. याची प्रचिती आम्हाला अलिकडेच आली आणि त्याबद्दल...