मतदारांच्या मनातला संताप त्यांच्या मतदानावर प्रभाव पाडू शकतो का? याचे उत्तर दुर्दैवाने नाही आहे. कारण तसे असते तर ज्या उमेदवारांबद्दल अथवा त्यांच्या पक्षाबद्दल क्रोध आहे ते निवडून आले नसते....
संपादकीय
बिनविरोध निवड होणे त्या पक्षाला लाभदायी ठरू शकते. परंतु अशा बिनविरोध निवडीबाबत कायदेशीर शंका उपस्थित होऊ लागल्या तर फायदा होणे दूरच, त्याचा फटकाही बसू शकतो. त्यामुळे नगरसेवक बिनविरोध निवडून...
साताऱ्यातील साहित्य संमेलनात अध्यक्ष विश्वास पाटील यांनी भाषणात वापरलेल्या विचारसंहिता शब्दाने आमचे लक्ष वेधून घेतले. सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे आणि आचारसंहिता हा शब्द वारंवार कानावर पडत आहे....
कल्याण-डोंबिवली पाठोपाठ ठाणे महापालिकेतही बिनविरोध नगरसेवक निवडून येऊ लागले आहेत. लोकशाहीतील हा नवा पायंडा परिपक्वतेचा पुरावा समजायचा की पोरकटपणाचा नवा नमुना? निवडणुकीच्या रिंगणातून कोण कसे बाहेर पडले की पाडले...
गेले दोन दिवस वृत्तवाहिन्यांवर तिकीट नाकारल्या गेलेल्या उमेदवारांचा उद्रेक, आक्रोश आणि पक्षश्रेष्ठींबद्दलचा अनावर संताप दिसत आहे. निष्ठावंत असूनही पक्षाने आयात केलेल्या उमेदवारांना तिकिटे दिल्याचा राग स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे...
नवे वर्ष, नवा संकल्प असे सहज बोलले जाते परंतु त्याला कृतीची जोड नसल्याने हे चार शब्द अर्थहीन होऊन जातात. कालचक्र फिरत राहण्यामागे मनुष्याचे योगदान नसते, त्यामुळे सरणारे वर्ष हे...