खूप वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘दो आँखे, बारह हाथ’ या चित्रपटाची आठवण मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात अलिकडे दिलेल्या निकालावरून झाली. २०१७ मध्ये विना परवाना आणि विना...
संपादकीय
टीका करणे हे पत्रकार म्हणून माझे कर्तव्य आहे, यात वाद नाही. परंतु विनाकारण टीका करणे आदर्श पत्रकारितेत मोडत नाही. म्हणून मीच काय माझ्यासारखे अनेक व्यवसायबांधव अशा टीकेपासून दोन हात...
राजकारणातील आघाडी आणि युत्या यांची गरज, त्यांची उपयुक्तता आणि त्यांचे आयुष्य हे परिस्थितीनुरुप बदलत असते. भिन्न राजकीय विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात तेव्हा त्याला ’उदात्त‘पणाची झालर चढवली जात असते, परंतु...
दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने अडवणूक होणाऱ्या शहरी भागातील प्रवासी नागरिकांना नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पांतर्गत अभयारण्यातील या वाघिणीचा हेवा वाटला तर नवल नाही! त्याचे असे झाले की उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात एका...
Politics is the last resort of scoundrels, असा एक विचार इंग्रजीत प्रचलित आहे. बदमाष लोकांचा राजकारण हा अड्डा आहे, असा अर्थ असणाऱ्या या विचारामुळे राजकीय क्षेत्रात वावरणारे अनेक जण...
भिंतीवरील घड्याळ शेजारीच लटकलेल्या कॅलेंडरशी बोलू लागले… घड्याळ: तुझं बरं आहे, ३६५ दिवस संपले की तुझे या भूतलावरील इतिकार्य संपते. आमचं मात्र तसं नाही. कॅलेंडर: म्हटलं तर तू म्हणतोस...