दोन हजार सेहेचाळीस साली ठाणे कसे असेल किंवा असायला हवे हे शहर विकास आराखडा ठरवणार आहे. त्याबाबत तज्ञ मंडळींनी पुढचा विचार करून नियोजन केले आहे. त्याचाच दुसरा भाग म्हणजे या अनन्यसाधारण महत्त्वाच्या दस्ताऐवजांवर सर्वसामान्य ठाणेकरांच्या सूचना आणि हरकती नोंदविण्याची प्रक्रियाही सुरू आहे. नियोजित विकास आराखड्यातील विविध महत्वाकांक्षी योजना अमलात...
संपादकीय
ये जो पब्लिक है वो सब जानती है….. असे शब्द असलेले रोटी (१९७४) चित्रपटातले गाणे खूप गाजले होते. ५० वर्षांपूर्वीचे हे गाणे आजही तितकेच वास्तववादी त्याची प्रचिती अधून-मधून सर्वच...
पालकमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यापैकी जिल्ह्याच्या राजकारणात कोण वरचढ ठरणार अशी चर्चा सध्या सुरु झाली. शिवसेना आणि भाजपा यांची युती असल्यामुळे खरे तर हा...
अपघात सांगून येत नसतात, त्यामुळेच तर त्यांना आपण अपघात म्हणत असतो. अशा दुर्घटनांना ‘जर-तर’च्या फुटपट्टींनी मोजता येत नसते, कारण प्रत्येक अपघात वेगळ्या परिस्थितीत होत असतात. त्यात काही साम्यस्थळे आढळली तरी...
खूप वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘दो आँखे, बारह हाथ’ या चित्रपटाची आठवण मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात अलिकडे दिलेल्या निकालावरून झाली. २०१७ मध्ये विना परवाना आणि विना...
टीका करणे हे पत्रकार म्हणून माझे कर्तव्य आहे, यात वाद नाही. परंतु विनाकारण टीका करणे आदर्श पत्रकारितेत मोडत नाही. म्हणून मीच काय माझ्यासारखे अनेक व्यवसायबांधव अशा टीकेपासून दोन हात...