संयुक्त पुरोगामी आघाडी आहे तरी कुठे हा ममता बॅनरजी यांनी विचारलेला प्रश्न काँग्रेसला हिणवण्यासाठी होता की त्याबाबत त्या पक्षाला बऱ्या बोलावे या नाही तर जा,असे ठणकावण्याचा प्रयत्न होता, हे...
अग्रलेख
मुरबाड तालुक्यातील कान्हार्ले गावातील प्राथमिक शिक्षक मंगलदास आणि सौ. मीनल कंटे यांचा मुलगा प्रसन्न याची इंदौरच्या आयआयटीमध्ये निवड झाली आहे. अत्यंत मानाच्या अशा या संस्थेत प्रवेश मिळवणे सोपे नसते....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवलेले छायाचित्र सध्या भलतेच चर्चेत आहे. भले एका पक्षाचे दोघे असले आणि पक्षाचे कार्यकर्ते म्हणुन त्यांचा जुना...
खेळात हारजीत ही होतच असते. परंतु हरल्यावर चुका सुधारून जिंकण्याचे प्रयत्न करणे म्हणजे प्रामाणिकपणा. भारतीय क्रिकेट संघचा टी-२० विश्वचषक स्पर्धेत ज्या पद्धतीचा खेळ झाला, तो पहाता चमूतील प्रत्येक क्रिकेटपटुने...
अभिनेत्री कंगना रणावट हिने १९४७ साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही ब्रिटिशांनी दिलेली भीक होती असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. तिला देण्यात आलेला पद्म पुरस्कार परत मागून घ्या...
पुरस्कारामुळे मानकऱ्याच्या भोवती वलय वाढते की मानकऱ्याच्या अजोड कर्तृत्वाने पुरस्काराची उंची वाढते असे प्रश्न नेहमीच उपस्थित होत आले आहेत. भारत सरकारतर्फे देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारातील काही मानकरी लक्षात घेतले...