महापालिका निवडणुकीच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून प्रभाग रचनेकडे पाहिले जात असते. इच्छुक उमेदवार असोत की विद्यमान नगरसेवक यांचे मतांचे ठोकताळे त्यावर अवलंबून असतात. सहाजिकच जेव्हा फेररचना होते आणि घडी...
अग्रलेख
जागतिक मंदी, कोरोनाचे सावट, वाढता चलन फुगवटा, महागाई, बेरोजगारी, उत्पन्नातील घट, ग्राहकांच्या क्रयशक्तीवर झालेला विपरीत परिणाम आणि भरीस भर उत्तर प्रदेशसारख्या निर्णायक राज्यासह अन्य चार राज्यांतील निवडणुकांत मतदारांचा कौल आपल्याविरुद्ध फिरणार...
राज्यातील महापालिकांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. येत्या काही दिवसांत इच्छुक उमेदवारांची तिकीट मिळवण्यासाठी लगबग सुरु होईल. पक्षांतर्गत स्पर्धेला ऊत येईल आणि मग त्यापाठोपाठ त्याचे रूपांतर ‘पक्षांतरे आणि बंडखोरी’ यामध्ये...
एकेकाळी ठाणेकरांच्या पसंतीस उतरलेले आणि समाधानकारक सेवा देऊन लोकप्रिय झालेले समर्थ भांडार या संस्थेचे पुनरूज्जीवन होत आहे. ही निश्चितच आनंदायी बाब आहे. विश्वासार्हता आणि उत्कर्ष यांच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचलेल्या...
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते एवढ्या दोन विशेषणांत ज्या व्यक्तीमत्त्वाला बंदिस्त करता येत नाही. अशा बहुआयामी डॉ. अनिल अवचट यांचे निधन त्यांच्या तमाम चाहत्यांच्या मनात एक अनामिक हुरहुर निर्माण...
आंदोलने, पुरोगामी चळवळ, विश्वासर्हता वगैरे बाबींचे ज्यांच्या नावाशी थोडी-थोडकी नव्हे तर सात दशके घट्ट नाळ जुळली होती, अशा एन.डी. पाटील यांचे निधन राज्याच्या सुसंस्कृत आणि प्रगल्भ राजकारणाचे न भरून...