गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या शिरकावानंतर देशात लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे अवघा देश सुटकेचा निःश्वास सोडणार आहे. महासाठीच्या आगमनापासून ती रुद्रावतार धारण...
अग्रलेख
पार्किंगची व्यवस्था नसेल तर वाहन-खरेदी करण्यास परवानगी देता काम नये, असा मुद्दा वाहतूकतज्ज्ञ मंडळ आले आहेत. आता तशी मागणी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी केली आहे. हा विचार कागदावर जितका आशादायी वाटत असला...
आम्ही त्याच्या गोलंदाजीची चाहते आहोत. क्रिकेटमधील कारकिर्दीत ४१७ बळींची नोंद करणे हे खाऊचे काम नाही. त्यावरून तो अव्वल दर्जाचा फिरकी गोलंदाज ठरतो हे निर्विवाद सत्य आहे. पण म्हणून हरभजनसिंगला आम्ही खासदार...
काम करा अन्यथा मंत्रिपद जाणार असा दम अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये दणदणीत मताधिक्य मिळवणाऱ्या आम आदमी पार्टीच्या सरकारमधील मंत्र्यांना भरला आहे. आदर्श राज्यव्यवस्थेची भोळी आशा बाळगणारे केजरीवाल यांच्या पवित्र्यामुळे भारावून जाणे...
देशातील पाच राज्यांत आणि ज्यामध्ये उत्तरप्रदेश या महत्वपूर्ण राज्याचा समावेश होता, भाजपा चार ठिकाणी मतदारांच्या पसंतीस उतरले आहे. या विजयाचे अनेक अर्थ काढले जातील तसेच पराभूत पक्षांना कारणमीमांसा करण्यास वाव...
एकीकडे उड्डाण पुलाच्या उद्घाटनाची बातम्या वाचायच्या तर दुसरीकडे रेल्वे रुळांचा विस्तार झाल्यामुळे उपनगरी वाहतूक वेगवान होणार म्हणून हुरळून जायचे, पण प्रत्यक्ष कधी वाहतूक कोंडीत अडकण्याचे तर रेल्वे स्थानकाबाहेर बससाठी ताटकळत उभे...