जिल्ह्याचे सामाजिक-सांस्कृतिक व्यासपीठ असा लौकिक प्राप्त केलेले ‘ठाणेवैभव’ त्या लौकिकास साजेसे उपक्रम राबवत असतो. ‘ठाणेवैभव’कार कै. नरेंद्र बल्लाळ यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला हा त्याचाच एक भाग. या समाजप्रबोधनात्मक उपक्रमाची सुरुवात...
संपादकीय
ठाणे जिल्ह्यात संघटना वाढवण्याचे भाजपाचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. प्रदेशाध्यक्षपदी रविन्द्र चव्हाण यांची नियुक्ती करून त्यांनी ते स्पष्ट केले होतेच. मंगळवारी झालेल्या प्रदेश समिती पुनर्रचनेत ठाण्याचे विधान परिषद सदस्य...
प्रदीर्घ कालावधीनंतर ठाणे महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे जनतेच्या आशा-आकांक्षा प्रभावीपणे मांडल्या जातील आणि खऱ्या अर्थाने लोक-कल्याणाचा कारभार होईल ही अपेक्षा होती, नव्हे आहे. गेली तीन वर्षे प्रशासनाचे...
राजकीय पक्ष, त्यांची चिन्हे, त्यांची तत्वे आणि त्या तत्वांशी बांधिलकी, तत्वज्ञान आणि विचारप्रवाह, नेते आणि त्यांची विश्वासार्हता या सर्व गोष्टी कुठे हमखास सापडल्याच तर कदाचित भंगाराच्या दुकानात सापडतील! महाराष्ट्रातील...
मतदारांमुळेच सिद्धांतहीन राजकारण होते, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत, जे मतदार विचारपूर्वक हक्क बजावतात त्यांच्यासाठी अन्यायकारक ठरू शकते. त्यांचे हे निरीक्षण सरसकट सर्वच मतदारांना लागू करता येणार नाही,...
मुंबई महानगर क्षेत्रातील महापौरांचे औपचारिक पदग्रहण झाले असून त्या अर्थाने अनेक वर्षांनी लोकाभिमुख कारभारास सुरुवात झाली आहे. महानगर क्षेत्रातील प्रथम नागरिक होण्याचा मान महिलांना मिळाला असून महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला पुष्टी...