उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीएला निर्देश मुंबई : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग येथील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे-बोरिवली दरम्यान बनणारा बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.तसेच त्यांना होणारा धूळ...
जिल्हा
* चार सदस्यीय पॅनल पद्धत * ठाणे महापालिका प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची लगबग सुरु झाली असून घोडबंदर मार्गांवरून प्रभाग रचना सुरु होऊन मुंब्रा-दिवा भागात...
ठाणे : कोपरीतील कन्हैय्यानगर-ठाणेकरवाडी स्मशानभूमीत पशू, पक्षी आणि प्राण्यांसाठी दहनवाहिनी उभारण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे सचिव ओमकार चव्हाण...
मुंबई: पुढील काही दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान काही दिवस मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी...
* निविदा स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे संकेत * एमएमआरडीएने भूमिका स्पष्ट करण्यासाठी मागितला एक दिवस तब्बल १४ हजार कोटी रुपये खर्चाच्या ठाणे-घोडबंदर-भाईंदर भुयारी मार्ग आणि वसई खाडीवरील उन्नत रस्ता...
लॉगिन आयडी, पासवर्डचे संदेशच येत नसल्याने विद्यार्थी हैराण मुंबई : तांत्रिक बिघाडानंतर सुरू झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला लागलेले तांत्रिक ग्रहण चौथ्या दिवशी कायम होते. अकरावी प्रवेशासाठी राज्यभरातून दररोज साधारण...