ठाणे : राज्यातील धरणसाठा आता 38.95 टक्क्यांवर आला आहे. तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, विदर्भातील सर्व मोठ्या धरणांचा पाणीसाठा झपाट्याने खाली येऊ लागला आहे. ठाणे-मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा,...
जिल्हा
ठाणे : राज्यात 89 हजार कोटींची विकासकामे झाली आहेत, पण ठेकेदारांची बिलाची रक्कम देण्याकरिता राज्य शासनाने केवळ चार हजार कोटींचा निधी दिला आहे. यातून ठेकेदारांना कामाच्या केवळ पाच टक्के...
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून कल्याण पश्चिम येथील सर्वात वर्दळीच्या सहजानंद चौकामध्ये महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग...
नवी मुंबई : आंबे खावे तर कोकणातलेच, त्याकरिता अनेकदा आपण देवदगडच्या आंब्यांची पेटी खरेदी करतो. पण पेटीमधला आंबा हा नक्की देवगडचाच आहे का? याची खात्री आपण कधी करत नाही....
ठाणे : ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत जनता दरबार उपक्रमावरून रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील जनता दरबारात उडी घेतली आहे. यातून राजकीय अर्थ काहीही निघणार असले तरी...
रस्त्यावर दुचाकी आडवी पाडून जोरदार निदर्शने ठाणे: वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यात राज्य आणि केंद्र सरकारला अपयश येत आहे. दिवसेंदिवस खाद्यतेल, इंधन, सिलेंडरचे दर वाढत आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी...