जिल्हा प्रशासनाचे आवाहन ठाणे : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यु होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. उष्णतेच्या लाटेची माहिती देण्याकरिता रेडिओ, टि.व्ही., सोशल मिडीया व स्थानिक वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांना सूचित करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या...
जिल्हा
ठाणे : श्रावण अधिकमास आल्याने नवीन शालिवाहन शकवर्ष १३ महिन्यांचे आहे. नव्या शालिवाहन शकवर्षाबरोबरच राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होणार आहे. कोरोना संकटानंतर हा गुढीपाडवा येणार असल्याने गावोगावी निघणार असलेल्या...
ठाणे : उन्हाळा सुरू झाला आहे. त्यातच पानगळतीला सुरुवात झाल्यामुळे झाडे देखील उजाड दिसू लागली आहेत. परंतु या उजाड झाडांवर वर्षभर न दिसणारे पक्षी हमखास दिसत आहेत. या दिवसात...
अंबरनाथ : शिवमंदिर फेस्टिव्हलचा शनिवारचा दिवस मोहित चौहान यांनी तर रविवारची पहाट मैथिली ठाकूर यांच्या निरागस गाण्यांच्या कार्यक्रमाने गाजली. अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचा शनिवारी 18 मार्च ला तिसरा दिवस...
ठाणे : महाराष्ट्र शासनाचा महसुलाचा सर्वात मुख्य स्त्रोत असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने या आर्थिक वर्षात ठाणे जिल्ह्यात १७५ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. येत्या पंधरा दिवसात...
ठाणे : ठाणे परिवहनच्या मालकीच्या अवघ्या ७० बस उरल्या असताना त्यांच्या सुट्या भागावरील खरेदीसाठी मात्र करोडो रुपये खर्च केले जात असून मागील २५ ते ३० वर्ष तेच ठेकेदार सुटे...