मुंबई : राज्यात लवकरच आता डीए़ड अभ्यासक्रम कालबाह्य होणार असून डीए़ड महाविद्यालयांना टाळे लागण्याची शक्यता आहे. शैक्षणिक धोरणांनुसार हे बदल होणार आहेत. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ‘डीएड’चा कोर्स करून अनेकजण प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. आता, राज्यातील डीए़ड कॉलेज बंद होणार असल्याची चर्चा आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता डीएड...
मुंबई
मुंबई: रिअॅल्टी कंपन्यांची सर्वोच्च संस्था असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एमपीसीमध्ये रेपो दर वाढवू नयेत, असे आवाहन केले आहे. रेपो रेट...
इस्त्रायलचा पाकिस्तानला इशारा मुंबई: मुंबईवर झालेल्या 2008 सालच्या अतिरेकी हल्ल्याची किंमत दहशतवाद्यांना चुकवावी लागेल असा इशारा इस्त्रायच्या संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांनी दिला आहे. अमीर ओहाना हे 31 मार्चपासून...
डी.वाय.पाटील विद्यापीठाकडून राज्यपालांच्या हस्ते सन्मान ठाणे: प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिद्ध विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या...
मुंबई: फरार बुकी आणि उल्हासनगरचा माजी नगरसेवक अनिल जयसिंघानीवरील पोलिस कारवाई टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या लाचेची ऑफर दिल्याने अनिक्षा जयसिंघानी हिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई: राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वा. सावरकर...