कल्याणमधून मुंबई, नवी मुंबई, वसई-विरारसाठी जलवाहतूक लवकरच मुंबई: कल्याण रोड, ऐरोली काटई फ्री वे, वॉटर ट्रान्सपोर्ट, मेट्रो विस्तार अशा बड्या प्रकल्पांमुळे कल्याण-डोंबिवली नजिकच्या काळातील विकास आणि रोजगारांचे केंद्र बनेल,...
मुंबई
इंधन दरवाढीमुळे गिग कामगारांची प्रती किलोमीटर २० रुपयांची मागणी मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर, गिग अँड प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर्स युनियनने ॲप-आधारित कामगारांसाठी प्रति-किलोमीटर सेवा दरात २० रुपयांची वाढ करण्याची...
मुंबई: राज्यात एकीकडे उष्णतेची तीव्र स्थिती असून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, वादळी पावसाचा प्रभाव वाढताना दिसत असून...
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात...
मुंबई: ठाण्यातील ॲड. माधवी नाईक यांच्यासह विविध पक्षांचे दहा जण विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले. या नवनिर्वाचित सदस्यांचा विधानभवनात आज शपथविधी सोहळा पार पडला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे...
भाऊ तोरसेकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान ठाणे: विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कार ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ यांना प्रदान...