शर्यतींना सुप्रीम कोर्टाकडून कायमचे अभय मुंबई : बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला असून तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बारा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातला बैलगाडा शर्यतीबद्दलचा राज्य सरकारचा कायदा वैध असून आता बैलगाडा शर्यतीपुढील सर्व...
ठाणे : कोपरी भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मंगळवारी सांयकाळी फुटल्यानंतर या जलवाहिनीची तत्काळ दुरुस्ती करून बुधवारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. त्यावेळी नळावाटे घरात दूषित पाणी येत असल्याच्या...
ठाणे : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब वाचविणे आणि तो जमिनीत...
भाईंदर: ठाणे जिल्ह्यातील भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुकल्याला खासगी क्लास घेणाऱ्या शिक्षिका प्रतिमा प्रजापती यांच्याकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. लाकडी काठीने पाठीवर, हातावर, डोक्यावर...
ठाणे : स्तनपान करणा-या महिलांसाठी त्यांच्या प्रवासाच्या दरम्यान सुरक्षित आणि आरामदायक क्षेत्र निर्माण करण्यासाठी, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर येथे 3, लोकमान्य टिळक टर्मिनस येथेही 3, ठाणे...
लोकसभा-विधानसभेसाठी आघाडी मुंबई: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे मनोबल वाढले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी असली तरी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे तर...