नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी अनेक मुद्द्यांवर विरोधी आघाडीत एकमत नाही. एकीकडे गौतम अदानी आणि ईव्हीएमचा मुद्दा सभागृहात उपस्थित व्हावा, अशी काँग्रेसची इच्छा आहे, तर दुसरीकडे जनतेशी थेट संबंध असलेले मुद्दे सभागृहात मांडले जावेत, अशी इतर विरोधी पक्षांची इच्छा आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली होती, ज्याचे नेतृत्व राहुल गांधी...
देश-विदेश
सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे नेते पराभवाचे चिंतन करत आहेत. त्यातच, विजयी आमदारांची व पराभूत आमदारांची बैठक घेऊनही सूचना केल्या जात...
नवी दिल्ली: काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या नागरिकत्वासंदर्भातील प्रकरणावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात सुनावणी पार पडली. राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित...
स्टंटबाजी’ असल्याचा भाजपाचा आरोप नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत....
नवी दिल्ली: काँग्रेस निवडणूक समितीची बैठक दिल्लीत पार पडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीत राहुल...
खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश नवी दिल्ली : जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी जर्मन अधिकारी पाळणाघरात असलेल्या अरिहा शाह या भारतीय मुलीच्या मुद्यावर चर्चा...