बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी दिली महत्त्वाची माहिती नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील तणाव प्रचंड वाढल्यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेचा...
देश-विदेश
नवी दिल्ली: भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. त्यामुळे बीसीसीआय नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी शुबमन गिल आणि ऋषभ...
परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती नवी दिल्ली: पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी तळावंर हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी...
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला असून पाकिस्तानने जम्मूवर ड्रोन हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर पूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली...
* पहलगाम हल्ल्याचा भारताने घेतला बदला * मध्यरात्री फक्त २५ मिनिटांत ऑपरेशन सिन्दुर यशस्वी नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यात २८ कुटुंबांच्या घरातील कर्त्या पुरुषांना धर्म विचारून गोळ्या घालून ठार मारले....
नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती अधिक गंभीर बनली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची...