नवी दिल्ली: महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून राज्याचे लक्ष तिकडे लागले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणूक १५ दिवस पुढे ढकलण्याचा निकाल दिला...
देश-विदेश
नवी दिल्ली: देशात उत्पादन केलेल्या वस्तूंची पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांजवळ आधुनिक लॉजिस्टिक्स पार्क विकसित केले जात असून ठाणे जिल्ह्यात हे पार्क पीपीपी तत्वावर विकसित करावे या खासदार...
केंद्र सरकारचा निर्णय नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 12 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा)...
* १३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी * दहशतवादी हल्ल्याचा संशय * एक संशयित ताब्यात * दिल्लीसह मुंबईत ‘हाय अलर्ट’ नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमधील लाल किल्ल्याच्या जवळ हाय सेक्युरिटी...
नॅशनल कॉन्फरन्स तीन, तर भाजपचा एका जागेवर विजय जम्मू: जम्मू-काश्मीरमधील राज्यसभा निवडणुकीचे निकाल आज (२४ ऑक्टोबर) जाहीर झाले. राज्यातील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने चारपैकी तीन जागा जिंकल्या, तर भारतीय जनता पक्षाने...
जैसलमेर: राजस्थानातील जैसलमेर येथे आज (१४ ऑक्टोबर) प्रवाशांनी भरलेल्या बसला आग लागली आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस जैसलमेरहून जोधपूरला जात होती. त्याचवेळी बसला आग...