नवी दिल्ली: सर्वसामान्यांना स्वस्त दरात धान्य खरेदी करता यावं यासाठी केंद्र सरकारकडून ‘भारत’ ब्रँडच्या नावाने स्वस्त डाळ आणि स्वस्त पीठ विक्री सुरु आहे. स्वस्त डाळ आणि पिठानंतर आता सरकार तांदूळही स्वस्त दरात विकणार आहे. सर्वसामान्यांसाठी सरकारने ‘भारत तांदूळ’ आणला आहे. या भारत तांदळाची विक्रीही पुढील मंगळवारपासून म्हणजेच 6 फेब्रुवारी...
देश-विदेश
तीन कोटी महिला होणार लखपती दीदी नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०१० सालापर्यंतची २५ हजार रुपयांपर्यंतची करमागणी तर २०१० ते २०१४ सालापर्यंतची १० हजार रुपयांची करमागणी मागे घेत असल्याची...
इंडिया आघाडीला मोठा धक्का बिहार : नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आज महाआघाडीपासून फारकत घेत एनडीएमध्ये प्रवेश...
नवी मुंबई: अमेरिकेने भारतातील डाळिंबावर घातलेली बंदी आता उठवली आहे. त्यामुळे भारतातील डाळिंबाची अमेरिका वारी सुरू झाली आहे. कृषि पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन पहिली...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही...
देश-विदेश
जिम्नॅस्टिक्समध्ये ठाण्याच्या आर्यन दवंडेची सोनेरी हॅट्ट्रिक; सलग तीन खेलो इंडिया स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक
चेन्नई : ठाण्याचा खेळाडू आर्यन दवंडे याने अपेक्षेप्रमाणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्स या प्रकारात सोनेरी हॅट्ट्रिक साजरी केली. गेल्या दोन स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक...