नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला असून पाकिस्तानने जम्मूवर ड्रोन हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर पूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली...
देश-विदेश
* पहलगाम हल्ल्याचा भारताने घेतला बदला * मध्यरात्री फक्त २५ मिनिटांत ऑपरेशन सिन्दुर यशस्वी नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यात २८ कुटुंबांच्या घरातील कर्त्या पुरुषांना धर्म विचारून गोळ्या घालून ठार मारले....
नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती अधिक गंभीर बनली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची...
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धार नवी दिल्ली: या आधी व्होट बँकेचा विचार करुन निर्णय घेतले जात नव्हते. पण आम्ही राष्ट्रहितासाठी सर्व आवश्यक गोष्टी केल्या. आधी भारताच्या हक्काचे पाणी भारताला मिळत...
चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नवी दिल्ली: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राज्यातील ठाणे, मुंबई,...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव नवी दिल्ली: सोमवार २८ एप्रिल रोजी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या शासकीय समारंभात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारताचे माजी क्रिकेटपटू आर अश्विन...