नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबल्यानंतर सोन्याच्या दरात मोठे चढउतार दिसत आहेत. गेल्या 48 तासांत सोन्याचा भाव तब्बल आठ हजार रुपयांनी घसरला आहे. भारत पकिस्तान युद्धानंतर चार हजार रुपयांनी घसरलेले सोने सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा चार हजार रुपयांनी खाली आले. रविवार 11 मे रोजी 96,710 रुपयांवर आलेल्या सोन्याचा...
देश-विदेश
भारतीय लष्कराने दिला पुरावा नवी दिल्ली : पेहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला असून मुरिदके, भावलपूरसह नऊ ठिकाणी हल्ले करुन 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल...
भाव चार हजारांनी घसरला नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानातील युद्ध थांबताच सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. 10 ग्रॅममागे 4000 रुपयांची घसरण दिसून येत असून गेल्या आठवड्यात एक लाख...
बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी दिली महत्त्वाची माहिती नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील तणाव प्रचंड वाढल्यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेचा...
नवी दिल्ली: भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. त्यामुळे बीसीसीआय नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी शुबमन गिल आणि ऋषभ...
परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती नवी दिल्ली: पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी तळावंर हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी...