नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधी आणि अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफवरील चर्चेचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले. शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 3.74 टक्के तर निफ्टीमध्ये 3.82 टक्क्यांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 2,975 अंकांची वाढ होऊन तो 82,429 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 916 अंकांची वाढ होऊन तो...
देश-विदेश
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबल्यानंतर सोन्याच्या दरात मोठे चढउतार दिसत आहेत. गेल्या 48 तासांत सोन्याचा भाव तब्बल आठ हजार रुपयांनी घसरला आहे. भारत पकिस्तान युद्धानंतर चार हजार...
भारतीय लष्कराने दिला पुरावा नवी दिल्ली : पेहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला असून मुरिदके, भावलपूरसह नऊ ठिकाणी हल्ले करुन 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल...
भाव चार हजारांनी घसरला नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानातील युद्ध थांबताच सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. 10 ग्रॅममागे 4000 रुपयांची घसरण दिसून येत असून गेल्या आठवड्यात एक लाख...
बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी दिली महत्त्वाची माहिती नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील तणाव प्रचंड वाढल्यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेचा...
नवी दिल्ली: भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. त्यामुळे बीसीसीआय नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी शुबमन गिल आणि ऋषभ...